भरधाव वेगाने चालणाऱ्या दोन वाहनावर मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख याची कारवाई



तळणी (रवी पाटील) तळणी मंठा रोडवरील पोस्टे मंठा अतर्गत दुरक्षेञ तळणी याच्या हद्दीत भरधाव वेगाने व निष्काळजीपनाने गाडी चालवणाऱ्या  आनंद भंगवान कागंणे ( वय ३४ )चालक रा कांगणेवाडी ता अंबेजोगाई जि बिड याच्यावर कलम २७९ भादवी सहकलम १३४ १७७ १८४ मोटार वाहन कायद्या नुसार पोना सुभाष राठोड याच्या फिर्यादीने हा  गुन्हा दाखल करण्यात आला सदर वाहनाच्या पासीग क्रंमाकात खोडातोड करण्यात आल्याचे निदर्शनास आले तसेच या वाहनामध्ये मानवी जीवीतास धोकादायक असलेली थर्मल पावडरची निष्काळजीपणे वाहतुक करताना दिसुन आले सदर थर्मल पावडरची वाहतूक करण्याची कुठलीच परवानगी  नसल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले असुन संबंधीत गुन्हयाचा तपास सुभाष राठोड हे करत असुन दुसऱ्या वाहनावरी शेख लतिफ शेख बशीर वय( ४७ ) रा देव पेठ बालाजी मंदीर वाशीम याच्यावर सुध्दा कलम २७९ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास संदीप घोडके याच्या कडे देन्यात आला आहेया दोनही वाहनाला व वाहनचालकाना कोर्टात हजर केले असता दंडात्मक कारवाई कोर्टाकडून  करण्यात आली आहे मंठा तळणी रोडवर वाहनांच्या किरकोळ अपघात्ताच्या संख्येत वाढ झाली आहे सिमेन्ट रस्ता पूर्ण झाल्यापासून या रोडवरील वाहनांची वाहतूकीची संख्या वाढली आहे शेगाव पंढरपूर रोडवरील मंठा पो स्टेशन हद्दीतील प्रत्येक बीट ला भरधाव जाणाऱ्या वाहनांना कारवाई करण्याची सुचना मंठा पो निरीक्षक संजय देशमुख यांनी दिल्या आहे या कारवाई वेळेस पोलीस नायक सुभाष राठोड संदीप घोडके व इतर पोलीस कर्मचारी हजर होते ही कारवाई रविवारी संध्यांकाळी करण्यात आली आहे

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती