पहिली राज्य स्तरीय कराटे स्पर्धेत सोतोकान कराटे टिमचा विजय.


    परतूर / प्रतिनिधी. हनुमंत दवंडे..
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व किनवट येथील लक्ष्मीबाई यशीमोड सेवाभावी संस्था किनवट च्या विद्यामाने दि.  ०५ व ०६ रोजी किनवट येथील क्रिडा संकुल साई मंदिर परिसरात सकाळी १०,वा. किनवट येथे कराटे स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते         या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे उद्घाटन मा.स.जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजारा यांच्या हस्ते करण्यात आले. यास्पर्धेला पंधरा जिल्ह्यातील कराटे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत परतूर च्या सोतोकान कराटे डो इंडिया. संघाने सहभाग नोंदवत  बाजी मारत.ट्राँफी आपल्या नावे केली. व मेडल प्राप्त करण्यात यशस्वी झाले.सहभागी कराटे विध्यार्थी  वैष्णवी घोडे.दुर्गा शेळके. वैष्णवी शेळके. साक्षी नरवैय.शिवानी पाल.आरती शिंदे.अभिषेक पावले. अजय गिरी. अब्बूजर शेख. रेहान शेख. दिव्या वाकळे.भक्ती कोरडे. श्रावणी लोहगावकर.साधना सोळंके. विक्रम सोळंके.अजलान शेख.राज वाघमारे.शे.मोहम्मद मलिक मोहम्मद मुराद.पुर्थवीराज कोरके.वैभव येडे. वेदांत कुकडे. विक्रम रनबावळे.अर्णव तापडीया.रूद्र घाडगे.हर्ष बागुल.यांनी आपला बेस्ट देत सर्वांनी मेडल प्राप्त केले. यांना कराटे मास्टर माणिक जैस्वाल व रोहित जैस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले.किनवट येथील स्पर्धे चे आयोजक संदिप यशीमोड यांनी परतूर कराटे टीम व कोच यांना  ट्राँफी,देऊन सन्मानित केले.
परतूर येथील  नागरीक, व,पालक यांनी किनवट येथून परत आल्या नंतर परतूर रेल्वे स्टेशनवर माणिक जैस्वाल, रोहित जैस्वाल,व सर्व टिमचे हार घालून ढोल ताषेच्या गजरात स्वागत केले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती