लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते बाबासाहेब पाटील खरात काळाच्या पडद्याआड.

परतूर प्रतिनिधी /हनुमंत दवंडे 
जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील श्रीधर जवळा येथील बाबासाहेब पाटील खरात हे गेल्या बेचाळीस वर्षा पासून शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. खा शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातील काम करत होते.
          त्यांनी 1980 ला शेतकरी संघटनेचे बळीराज्य गाव आसी पहीली शाखा खोली व जिल्ह्याबर आजपर्यंत एकनिष्ठ शेतकरी संघटनेचे काम केले ते अनेक आंदोलनात हिरीरीने भाग घेवून आंदोलन यशस्वी करायचे आज दि01/03/2022ला सकाळी 8:३0 मिनिटानी औरंगाबाद येथे प्राणज्योत मावळली..... त्याचां अंत्यविधी टिक 4.00 वाजता झाला त्यांचे अत्यंंविधीला जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे संपूर्ण कार्यकर्ते सहीत नातेवाईक मंडळी व संपूर्ण गावकरी मंडळी व महिला मंडळ उपस्थित होते या मध्ये बाबासाहेब पाटील यानांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना गजानन पाटील भांडवले यानी त्यंच्या कार्य आठवणी सांगितल्या व शिवाजी महाराज भोसले व लक्ष्मणराव वडले यांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली व त्यानंतर पसायदान घेतले व नंतर शेतकरी संघटनेचे नेते बाबुरावजी गोल्डे यानी बाबासाहेब पाटील गेल्या नंतर शेतकरी संघटनेचा झेंडा त्यांचे चिरंजीव ईंदरराव बाबासाहेब पाटील खरात यांच्या स्वादिन केला व बाबासाहेब पाटील यांच राहिलेल् काम त्याचां मुलगा ईंदरराव यांने स्वीकारल.... या अन्तेविधीसाटी गजानन पाटील राजबिंडे तुकारामभाऊ गवळी सुरेश भाऊ गवळी संताराम राजबिंडे डॉ ऊतम काळे सदाभाऊ खलशे पुजाराम तात्या सुरुग रंगनाथ शिंदे व इतर सर्व पक्षी मंडळी उपस्थित होते विशेष म्हणजे बाबासाहेब पाटील याना निरोप देताना... गावातील भजनी मंडळीने वाजत गाजत निरोप दिला

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत