परतूर तालुक्यातील संकनपूरी येथे नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू.. गावावर शोककळा पसरली आहे.

परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
परतूर तालुक्यातील संकनपुरी येथील नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. संकनपुरी येथील उमेश बाबासाहेब नाचण वय 11 वर्ष करण बाळासाहेब रघुनाथ नाचण वय 13 वर्ष हे तिघेजण शाळा सुटल्यावर गावाजवळ असलेल्या नदीच्या ओढ्यावर पाहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यान पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला तर गावात व पंचक्रोशीत सोककळा पसरली असून सर्व नागरिक दुःख व हळहळ व्यक्त करत आहेत. याबाबत रात्री उशिरापर्यंत आष्टी पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नाही.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात