आझादी अमृतमोत्सव निमित्त नांदेड वीभागाच्या रेल्वे सुरक्षा बल पूलीस च्या वतीने नांदेड ते औरंगाबाद बुलेट रॅलीचे परतूर येथे अगमन

   परतूर प्रतीनीधी हनुमंत दंवडे
    येथे दि. ३ रवीवार रोजी रेल्वे सुरक्षा बल यांच्या बुलेट रॅलीचे आगमन झाले या रॅली परतूर रेल्वे सुरक्षा बल यांच्या वतीने स्वागत करण्यात आले
        आझादीच्या अमृतमोहत्सव निमित्त पूर्ण भारत भर रेल्वे च्या वतीने प्रत्येक वीभागातून रेल्वे सुरक्षा बल च्या वतीने बुलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने नांदेड वीभागाच्या वतीने नादेड येथून बुलेट रॅलीची सुरुवात दि.१ पासून सुरुवात करण्यात आली आहे नांदेड हुन पूर्णा ,परभणी ,सेलू, परतूर,जालना,मुंकूदवाडी या मार्गे औरंगाबाद येथे दि.४ रोजी सांगता होणार आहे
    या रॅली चे उद्देश म्हणजे भारताच्या स्वांतत्र्या ला ७५ वर्ष पूर्ण झाले .हे सर्व सामान्या पर्यंत पोहचावे असे प्रतिपादन यांनी सांगितले या रॅलीमध्ये एस. आय. श्यामकुमार , रामेश्वर (हेडकॉन्स्टेबल), आर जी नाथ भजन एस एम कारेवाडी, अविनाश पाटील, सुरेश, हनुमान मीना, शैलेश प्रकाश ,मुकुंल कुमार, चव्हाण विनायक, अंबादास मंगल, एम आर पाटील, एस एम वाघमारे, संतोष या रॅलीमध्ये एकूण तीन एस आय एच. सी.6 सी. टी.7 असे एकूण अधिकारी 16 जणांची या अमृत महोत्सव वर्षाला उपस्थिती होती. या रॅलीचे मार्गदर्शक म्हणून डीवायएसपी मिर्झा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती