तळणी प्रतिनिधी ( रवी पाटील) तळणी येथील दोन गरजूंना आज ग्रामपचायत सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यानी आर्थीक मदत केली दोनही कुंटूबं अत्यंत गरीब असून त्याना समाजाच्या मदतीचा आधार होणे गरजेचे आहे माणूसकीच्या नात्यातून व त्याची आर्थीक दुर्बलता यामुळे बघून अशा गरजूना समाजाच्या माध्यमातून मदत होण्यासाठी या दोघांनी पुढाकार घेऊन एक माणूसकी जपण्याचा नविन पांयडा सुरू केला असल्याने व त्यानी केलेल्या मदतीमुळे ते कौतूकास पाञ आहेत गावातील एक गरीब कुटुब महादेव गुडघे अत्यंत कष्ट या कुटुबांन सोसले महादेवराव याचे दोन तिन वर्षा पूर्वीच निधन झाले दोन मुल मुलीची जबाबदारी आईकडे आली त्याना दोन मुली एकीचे लग्न झाले तर दुसर्या मुलीचे लग्न काही दिवसावर येऊन ठेपले असल्याने आर्थीक जुळवाजुळव सुरु झाली सामाजीक कार्यात अग्रेसर असणारा पांडूं अण्णा व गौतम सदावर्ते सरपंच जेव्हा हा विषय कळाला की लगेच त्या कुटुंबासाठी आर्थीक मदत उपलब्घ करून दिली दुसरे कुटूबं दताञय पारसकर यांचे स्वःत गंवडी काम करणारा दताञयला काम करत असतानाच अर्धागवायूचा तीव्र झटका आल्याने त्याचा एक हात व एक
परतूर प्रतिनिधी(कैलाश चव्हाण) येथील साईबाबा मंदीराजवळील पेट्रोलपंपवर रात्री उभा केलेला कापसाने भरलेला अयशर ट्रक चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना दि २२ मे रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस घडली होती. या प्रकरणी परतूर पोलिसांनी अयशरसह आरोपीचा पोलिसांनी शोध लावून आरोपीच्या मुसक्या आवळून चोरी गेलेल्या मालाची रक्कम आरोपीकडून वसूल करून गुन्ह्यात वापरलेली इनोवा कार पोलिसांनी जप्त केली आहे. अयशरसह कापूस चोरी प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांना अटक करतांना पोलिस नाईक अशोक गाढवे, शमवेल गायकवाड, अमोल गायकवाड आदि दिसत आहेत. ... काकडे कंडारी येथील शेतकरी भगवान नामदेव काकडे यांनी दि २१ मे रोजी रोजी संध्याकाळी दहा वाजेच्या दरम्यान कापुस आयशर गाडी क्रमांक एमएच २० सीटी ३९९० मध्ये एकरुखा येथे भरुन आणलेला आयशर चालक समशेर खाँन पठाण यांनी कापसाने भरलेले आयशर हे साईबाबा मंदीराजवळ पेट्रोलपंपवर रात्री साडेदहा वाजता लावुन घरी गेलो होतो. सकाळी आयशर लावलेल्या ठिकाणी आला असता कापसाने भरलेले आयशर हे चोरीला गेल्याचे कळले. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून या घटनेच्या तपासची सूत्रे उपविभागीय पोलिस अ
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेअंतर्गत योजनेत देशातील लहान आणि महत्त्वाच्या १२७५ स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर रूफ प्लाझा आणि सिटी सेंटर उभारले जातील. या योजनेद्वारे देशातील १००० हून अधिक लहान स्थानकांचे अत्याधुनिकीकरण केले जाणार आहे. यामध्ये परतुर रेल्वे स्थानकाचा देखील समावेश करण्यात आला असून ०६ ऑगस्ट २०२३ रविवार रोजी सकाळी ०९ वाजता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या शुभ हस्ते केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत १२ कोटी ०८ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देत केंद्र सरकार मार्फत परतुर स्थानकाचा कायापालट केला जाणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने महाराष्ट्र ट्रिपल इंजिनचे सरकार अस्तित्वात आले अ