लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

डॉ इशा विष्णू कदम हिया सत्कार

   परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
  येथील शिक्षक विष्णूपंत कदम यांची मुलगी डॉ इशा ही संभाजीनगर येथे MBBS मध्ये गेल्या चार वर्षा पासून शिक्षण घेत आहे नुकतेच आता आलेल्या निकाला मधे विष्णूपंत कदम यांची कन्या MBBS च्या अतीम वर्षात उत्तर्णी झाली आहे 
    दि.1 एप्रील रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परतुर च्या वतीने डॉ इशा विष्णुपंत कदम MBBS उत्तीर्ण झाल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक ज्ञानेश्वर जी नवल परतुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी तालुकाध्यक्ष दिलीप मगर विष्णुपंत कदम सूर्यकांत जी निर्वळ श्री रामेश्वर दिरंगे आदींची उपस्थिती होती
   या सत्कारा नंतर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परतुरचे तालूकाध्यक्ष दिलीप मगर सर यांनी शुभेच्छा देतांना सांगीतले की अमचे सहकरी शिक्षक विष्णूपंत कदम यांच्या मुलीने MBBS परीक्षेत यश मिळवून कदम परिवाची मान उंचावली आहे व तीने या पुढे MD ची शिक्षण घेऊन परतूरकरांची सेवा करावी आशी अपेक्षा डॉ इशा कदम कडून केली

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत