खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते एल.के. बिरादार लाबशा विद्यालयात क्रीडा स्पर्धाचे उदघाट्न


परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतूर, दि. 17 - खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज कुठला ना कुठला खेळ खेळला पाहिजे असे प्रतिपादन लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. के. बिरादार यांनी केले.