मंठा येथील कन्या शाळेत वाटप न झालेल्या शालेय पोषण आहाराची चौकशी करा...गट शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पालकांची मागणी



मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
 दि.22 शहरातील कें. प्रा.कन्या शाळेत मागील वर्षी म्हणजेच वर्षा आखेरीस शालेय पोषण आहार शासनाकडुन पाठवण्यात आलं होत.कोरोणाच्या काळापासुन शाळेत खीचडी न करता कोणतेही अन्न न शिजवता ते तसेच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे.
       पण मंठा येथील कन्या शाळेत मागील वर्षी शाळेत आलेल शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल नाही. काही पालकांनी शाळेत जावुन शालेय पोषण आहाराची मागणी ही केली कारण ईतर शाळांनी आलेल धान्य त्याच वेळेत विद्यार्थ्यांना वाटप केल पण कन्या शाळेत धान्याची वाटप का?करत नाहीत असे पालकांनी विचारल पण कन्या शाळेतील प्राध्यापक ए टी चव्हाण यांनी कोणाचाही ऐकल नाही आणी वर्ष आखेरीस आलेल शालेय पोषण आहार वाटप केल नाही आणी आता जे विद्यार्थी शाळेतुन टी सी घेवुन बाहेर गावी जात आहेत ते का फक्त धान्यासाठिच शाळेत येवु शकत नाहीत मग ते त्या धान्यापासुन वंचीत राहत नाही का?आणी वर्ष आखेरीस आलेल शालेय पोषण आहार शाळेतच आहे म्हणता आहे की ते परस्पर काळ्याबाजारात विक्री केल गेल माहीत नाही कारण नविन वर्ष सुरू होताच पुन्हा शाळेला शालेय पोषण आहार उपलब्ध झाल मग कोणत वाटता हे कस कळणार कारण शाळा चालु होवुन आठवडा झाला पण आजुन एक ही दिवस शाळेत खीचडी शिजली नाही आणी ईतर शाळांनी शाळा सुरू होताच खीचडी शिजवण्यास सुरूवात केली.सांगायच म्हणजे मागच्या वर्षीच धान्य त्याच वर्षी वाटप करणे अनिवार्य असते मग ते धान्य का?वाटप करण्यात आले नाही याची सखोल चौकशी करण्याची मागणी पालकांनी गट शिक्षण अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.गट शिक्षण अधिकारी हे दौऱ्यावर असल्याने गट समन्वयक के जी राठोड यांनी निवेदन स्वीकारल.


शाळा चालु झाल्यापासुन आजपर्यंत एक दिवशी शाळेत खीचडी शिजली नाही.मुलांना खावु दिले गेले नाही असे माझी मुल सांगत होती.पण ईतर शाळांनी शाळा सुरू होताच खीचडी शिजवण्यास सुरूवात केली:-सय्यद अल्ताफ पालक

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश