लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

तळणी येथे क्रांती सुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
  तळणी महात्मा फुले सा. वाचनालय तळणी येथे क्रांती सुर्य महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित गावचे सरपंच गौतम सदावर्ते, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर सरकटे, जयदेव मुर्तडकर,कृष्णा सरकटे, कृष्णा वाघमोडे, ज्ञानेश्वर काजळे,नंदु सरकटे माविम चे लेखापाल सतिश सरकटे व वाचक वर्ग. मोठया प्रमाणात उपस्थीत होता
    या जयंती निमीत्य सरपंच सदावर्ते यानी मनोगत व्यक्त करताना सागीतले आपल्या महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात कर्तृत्वाने मोठी असणारे माणसे जन्माला आली आपल्या पिढीसाठी त्या काळी त्याचा मोठा सघर्ष केला म्हणून ईतिहासाने त्याची नोद घेतली फुले दाम्पत्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य एक आदर्श घेणारे आहे .सद्य स्थीतीत कुठल्याही संताना राष्ट्रपूरुषाना जाती पूरते बघण्याची सकूंचीत प्रवूती वाढत चालली असली तरी त्या महापूरुषाचा तो काळ जातीपूरता नसल्याने त्याचे कार्य कधीही नजरेआड होऊ शकत नाही महापूरुषांचा आदर्शच घ्यायचा असेल तर त्यानी केलेला त्याग व त्याचे विचार आत्मसात करावी लागतील महापूरुषानी सगळ्यांचा विचार करुनच ती जगली आहेत त्याचा समर्पण भाव आजच्या पिढीसाठी एक मोठा आदर्श असुन तो आदर्श प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सरपचं गौतम सदावर्ते यांनी सागीतले या क्रार्यक्रमाचे प्रास्तावीक सुधाकर सरकटे यानी केले तर आभार प्रदर्शन माधवराव सरकटे यानी व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत