स्वराज्य पत्रकार संघाच्या जिल्हा सचिवपदी प्रसादराव किसनराव गडधे यांची निवड ..


मंठा : प्रतिनिधी सुभाष वायाळ
तालुक्यातील प्रसाद गडधे [गडधे सर] या नावानी ओळखले जाणारे नेहमी  जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना सुद्धा धारेवर धरत असतात सर्व पत्रकारांमध्ये एकजूट असावी यासाठी ते सतत धडपड करीत असतात त्यांची काम करण्याची जिद्द पाहून स्वराज्य पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष निलेश नाहटा ,राष्ट्रीय सचिव उद्धव फंगाळ राष्ट्रीय उपाध्यक्ष अंकुश राठोड यांच्या सूचनेवरून जालना जिल्हाध्यक्ष जगदीश राठोड यांनी यांची जालना जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
       यावेळी जालना जिल्हा उपाध्यक्ष दिलीप हिवाळे, तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, आशिष मोरे उपाध्यक्ष,शबाब हबीब कुरेशी उपाध्यक्ष,महादेव भगवान बोराडे सचिव,आसाराम बाहेर कोषाध्यक्ष,पठान आयुब खान सहसचिव,सुदाम राठोड मा. उपशिक्षण आधिकारी,मा.रावसु राठोड,माजी समाज कल्याण निरीक्षक, मा. शाळीग्राम राठोड वरिष्ठ लिपिक,मा.बाबाराव गडधे,उच्च श्रेणी मुख्याध्यापक पांगरा येथील सरपंच नवनाथ खरात,उपसरपंच विशाल गडधे इत्यादी उपस्थित होते.

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात