लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

मावियां फातेमा, ईरमंफातेमा व इम्तियाज नाईकवाडी चा पहिला रोजा,


परतुर प्रतीनीधी हनूमंत दंवडे
येथील एस एम ओ कम्प्यूटर चे मालक समीर नाईकवाडी व प्रसिद्ध हाँटेलचे मालक ईसतियाक नाईकवाडी यांच्या तीन ही चिमुकुल्याने आपल्या जीवनात पहीला रोजा ठेवल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे रमजान महिन्यास प्रारंभ झाला असून रोजा ठेवल्याने त्याचा इस्लाम धर्म नुसार खूप महत्त्वा आहे  
      आनेक ठिकाणी मुस्लिम समाजातील लहान लहान मुले मुली आपल्या जीवाची पर्वा न करता पवित्र रमजान महिन्यात रोजा ठेवण्याची प्रथा रोजा ठेऊन नियमाचे पालन करतात या तीनही मुले लहान वयाचे असताना त्यांच्या आई वडीलनी रोजेचीं महत्वा काय आहे ती दाखवून दिली त्याच प्रमाणे या चुलत बहीण भावाने रोजा ठेवल्याने   आई कौसरफातेमा, वडील समीर नाईकवाडी,  आजोबा सज्जाद भाई नाईकवाडी,  व दैनिक राज सम्राट चे तालुका प्रतिनिधी सरफराज नाईकवाडी,  शेख साबेर सर, यांनी त्यांना रोजा ठेवल्या मुळे चिमुकल्याचे कौतुक केले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत