सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

युवा मोर्चाचा दणक्याने हातपंपाची दुरुस्ती , युवा नगरसेवक कूष्णा आरगडे यांनी दिला होता पालिकेला इशारा

परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
परतुर नगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक 6 सह शहरातील बरेच से हातपंप दुरूस्ती आभावी बंद होते 
उन्हाळा चालू आसून पालिकेचे पाणी पाच दिवासाआड येते गावा भागात गचबच ल्याला भाग आहे घरोघरी बोर नाही आहे त्या मुळे नागरिकांची पाण्यासाठी दखदख होत होती हा विषय वेळोवेळी नगरसेवक कूष्णा आरगडे यांनी प्रमूखाने मांडला मुख्याधिकारी सह पाणीपुरवठा अभियंता घाटेकर याना धारेवर धरून हातपंप दुरूस्त ची साहित्य मागून घ्या लावले हे केले नसते तर युवा मोर्चा वतीने बेशरम च्या फुलाने स्वागत करून नगरपालिका ला बेसरम च्या तोरण बंधणार होते 
आता शहरातील हातपंप दुरूस्त काम नगरपालिका ने हाती घेतलेला आहे त्या बद्दल मुख्य धिकारी व अभियंता घाटेकर याचे नगरसेवक कूषणा आरगडे यांनी आभार मानले 🙏🏾🙏🏾

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत