धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.

Image
जालना  प्रतिनिधी नरेश अण्णा श्रीपत संकटाच्या काळात धर्म, शील आणि संयमाचा त्याग न करता विवेकाने मार्गक्रमण करणाऱ्यालाच जीवनात खरा विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले. धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या विचार, आचरण आणि निर्णयांमध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रवचनात त्यांनी स्पष्ट केले की, लोभ, मोह, अहंकार आणि स्वार्थ या दुर्गुणांमुळे मनुष्य विवेक गमावतो आणि चुकीच्या निर्णयांकडे प्रवृत्त होतो. क्षणिक सुखाच्या मोहात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर दुःख आणि पश्चात्तापाचे कारण ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मसंयम, करुणा आणि सद्सद्विवेकबुद्धी जोपासून धर्ममूल्यांनुसार जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी एका धर्मनिष्ठ महाराणीचा प्रेरणादायी प्रसंग सांगितला. सतीत्व आणि धर्मरक्षणावर संकट ओढवले असताना महाराणीने भीती न बाळगता धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थितीचा सामना केला. धर्माशी कोणतीही तडजोड न करता विवेकपूर्ण निर्णय घेतल्या...

केंद्र सरकारच्या भाववाढीच्या विरोधात परतूर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागिय अधिकाऱ्यांना निवेदन

परतूर(प्रतीनीधी)  वाढत्या खतांच्या किमती व डिझेल पेट्रोल च्या दरवाढीविरोधात माजी आमदार सूरेशकुमाार जेथलीया यांच्या मार्गदर्शना खालि युवा नेते नितीन जेथलिया यांच्या नेतृत्वात परतूर काँग्रेस कमिटी च्या वतीने केंद्र सरकारने केलेल्या रासायनिक खतांच्या व पेट्रोल, डिझेल दरवाढीचा जाहीर निषेध करत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष बाबासाहेबजी गाडगे,जि.प.सदस्य इद्रंजीत घनवट,युवक अध्यक्ष लक्ष्मणजी शिंदे, उपनगराध्यक्ष सादेक भाई खतीब,बाजीराव खरात, नगरसेवक बाबुराव हिवाळे,राजेशजी भुजबळ,सिध्दार्थ बंड,तारेख सिध्दीकी,अविनाश शहाणे,मधूकर झरेकर,गोविंद वाशिंबे,मोसिन बागवान,पाडुरंग गाडगे ,मतीन कुरेशी, विकास झरेकर,उध्दव बोनगे इत्यादी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत