लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

बालमित्र चळवळ गावागावात सुरू करणार._ श्री. माधव हिवाळे

परतूर (हनुमंत दवंडे)
युनिसेफ आयोजित बाल मित्र प्रशिक्षण स्वराज्य ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दैठना बु. येथे आयोजित कार्यक्रमामध्ये 
गावातली युवकांनी पुढें येऊन गाव विकास प्रक्रियेत सहभाग घ्यावा. आपल्या आणि आपल्या गावातील मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करावेत या साठी बालमित्र होणे ही एक संधी आहे. बालमित्रांनी केलेले काम हे मुलांच्या शिक्षणासाठी भरीव आहे.असे प्रतिापादन संस्थेचे तालुका समनव्यक श्री. माधव हिवाळे यांनी केले.स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या बाल संरक्षन प्रकल्पा अंतर्गत दैठणा येथे स्वयंसेवक बालमित्र यांची आढावा व नियोजन बैठक संपन्न झाली या वेळी ते बोलत होते.  प्रकल्पातील 16 गावातून बालमित्र उपस्थीत होते. तालुक्यातील गावागावात शिक्षण प्रेमी बालमित्र चळवळ सुरू करणार असल्याचे यावेळी सांगीतले.  कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून हनुमंत दवंडे, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रकाश दिवटे, सुधाकर दवंडे, विट्ठल सुभेदार, भास्कर साळवे, गजानन खरात, शरद साळवे, अण्णासाहेब गाडेकर,.या कार्यक्रमाचे व्यवस्थापन हरिभाऊ गायके यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केले  या वेळी उत्कृष्ठ काम करणाऱ्या आकाश आढे, आकाश वाघमारे, सिद्धार्थ राठोड , गजानन खरात यांचा संस्थेचे विभाग समन्वयक सोमेश्वर सोनटक्के, आणि भास्कर साळवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित बालमित्रनिशिकांत सोळंके, कार्तिक राठोड, उद्धव आढे,शैलेश राठोड ,निखील राठोड, सिद्धार्थ राठोड, किरण साठे ,वैभव वाघमारे, विशाल कणसे ,अजय वाघमारे, केशव  भिसे,भागवत शेळके, गजानन खरात ,प्रतिक भिसे, अजिंक्य येवले, अमित वाघमारे, अमोल येवले,

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत