लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

तिरंगा दिव्यांग पुरुष बचत गटाची स्थापना करण्यात बेरोजगार दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध करुन देणार ----शंकर शिरगुळे

प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
आज दिनांक०४/०३/२०२२ रोजी तिरांगा दिव्यांग पुरुष बचत गट स्थापन करण्यात आला यावेळी सर्वानमते एक मताने गोविंद चिकले अध्यक्ष तर सचिव छगन साबळे यांची निवड करण्यात आली यावेळी नगर परिषद जालना चे समुदाय संघटक विलास खरात यांनी दिव्यांग बचत गटासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली
          तिरंगा बचत गट चे उपाध्यक्ष तथा प्रहार अपंग क्रांती आंदोलानाचे जालना जिल्हा कार्याअध्यक्ष शंकर शिरगुळे यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात असे म्हणटले की तिरांगा दिव्यांग पुरुष बचत गट मार्फत आनेक सुशिक्षित बेरोजगार दिव्यांग बांधवांना रोजगार उपलब्ध करून देनार आसल्याची माहिती संबंधित दिव्यांग बांधवांना दिली याप्रसंगी तिरांगा पुरुष बचत गटचे सर्व सदस्य व.पदअधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत