सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

जिल्हाच्या विकाससाठी लोणीकर साहेबांना मंञी पद द्यावे- विष्णु मचाले

परतूर प्रतीनिधी हनुमंत दंवडे
तालुक्याच्या व जिल्हाच्या विकासासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोनीकर साहेब यांना पुन्हा संधी दयावी आशी मागणी संपुर्ण जिल्हातुन होत आहे लोणिकर साहेबांनी‌ फडणवीस साहेबांच्या काळात तालुक्याची जी काया पालट केली त्या अनुशंगाने येणार्या काळात हि अनेक योजनांच्या माध्यमातुंन व फंडातुन विकासत्मक कामे, मददार संघात होतील , आशा आशेनी हि मागणी केली जात आहे लोणीकर साहेबांची पक्ष निष्ठा व आक्रमक भुमिका पाहता त्यांना मंञी पद देण्यात यावी आशी मत व्यक्त होत आहे साहेबांनी गेल्या 5 वर्ष मंञी आसतांना महाराष्ट्रात वाटरग्रिड , जलयुक्त शिवार , तर तालुक्यात गाव तेथे रस्ता, फिल्टर पाणी, सभामंडप, स्मशान भुमी, 33 केव्हि , दलित बांधवांन साठी बोध्द विहार, शहरात, कॉंक्रिट रस्ते, नाट्यगृह, उढ्ढाण पुल आरोग्य विषय प्रश्न , शासकिय इमारतीला फंड असे अनेक योजना साहेबांनी आनल्या आहेत व मंञी पद पुन्हा दिल्यास नक्कीच आजुन विकासत्मक कामे होतील....

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत