लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

शेतकऱ्याच्या खात्यात शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कम बाबतीत शेतकऱ्यांनी विचारना केली असता जालना शहरातील इंडियन बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्याला शिवीगाळ केली-वीजय लहाने


 

जालना प्रतीनिधी नरेश अन्ना
  जालना जिल्ह्य़ात पावसाअभावी नैसर्गिक आपत्तीमुळे पेरणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक कर्जात बुडाला असून, राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या रकमेच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत राज्य सरकारकडून देण्यात येणार अनुदानाची रक्कम  बँकेच्या व्यवस्थापकाशी बँकेच्या खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत विचारणा केली असता, बँकेच्या व्यवस्थापकाने शेतकऱ्याला शिवीगाळ केली, त्यामुळे शेतकऱ्याने  वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष  विजय लहाने यांच्या कडे  तक्रार केली  बँक व्यवस्थापकाने केलेल्या अर्वाच्य भाषेबद्दल बोलताना शेतकऱ्याने मदत मागितली, युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी बँकेत येऊन बँक व्यवस्थापकाला त्यांच्या ग्राहकांची सेवा करण्याच्या कर्तव्याची आठवण करून दिली. 
   त्यांना सांगितले के आधीची शेतकरी कर्जाच्या बाजारात बुडालेलाअसून शेतकरी वर्ग हताश झालेला है आहे आश्या वेळेस  आपण त्यांना योग्य मर्गदर्शन करावे ना की आर्वाच भाषेत किंवा शिव गाळी करू नये आशी समज दिली

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत